Diet planning: नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये बहुतेक घरामध्ये भारताचे सेवन केले जाते. त्यांचे जेवण भाता शिवाय पूर्ण होत नाही. भाताला चव यावी म्हणून पांढऱ्या तांदळावर प्रक्रिया केली जाते. तांदळामध्ये पोषक तत्वे राहत नाही. पोषक तत्वे नसल्यामुळे भात खाल्ल्यास चरबी वाढते.
आपण आहारामध्ये भात खातो त्यामध्ये विटामिन 1, विटामिन बी 3, फॉलिक ऍसिड, आणि लोह हे घटक असतात. त्यामुळे एक कप तांदळामध्ये 160 कॅलरीज असते. जे व्यक्ती जास्त प्रमाणात भात खातात त्यांच्या शरीरात पोषक तत्वे ची कमतरता भासू लागते. शरीराला पोषक तत्त्वाची गरज असते. ती भरून काढण्यासाठी पालेभाज्या, फळे आणि प्रथिनांचा समावेश असलेला आहार घेणे गरजेचे आहे. आपण जर पांढरा भाता ऐवजी ब्राऊन राईसचे सेवन केले तर पांढरा भातापेक्षा फायदेशीर आहे. एक ब्राऊन राईसमध्ये 1.5 ग्रॅम एवढे फायबर असते. हा राईस पचायला सोपा असतो.
तांदळाचा भात हृदयविकारासाठी खूप घातक आहे. भातामध्ये पोषक तत्वे नसतात. काही व्यक्ती पांढऱ्या तांदळाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.हृदयरोगानी भात खाणे टाळावे. अमेरिकन जनरल ऑफ क्लिनिकल न्यु न्यूट्रिशन 15 जानेवारी मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार जास्त प्रमाणात भाताच्या सेवनामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
ग्लायसेमिक इंटेक्स भातामध्ये जास्त असते.
त्यामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढते. संशोधनात उच्च ग्लायसेमिक इंटेक्स असलेल्या पदार्थाचा 2 पद्धतचा मधुमेहाचा धोका वाढला आहे. ब्रिटिश मेडिकल जनरल मध्ये 15 मार्च 2012 मध्ये प्रकाशित केले आहे. भात खाल्ल्याने मधुमेह मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. तांदळाचा भात खाणे कमी करावे. त्याचबरोबर मेटाबोलीक सिंड्रोमची समस्या काहीना असू शकते. त्यांना पांढरा तांदळाचा भात उपयोगी ठरतो.Diet planning