PM kisan Yojna: पी एम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचा लाभ या तारखेला मिळणार शेतकऱ्यांना लगेच पहा यादीत तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM kisan Yojna: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये पी एम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचा त्याचा लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार? 13 व्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार त्यांची यादी अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

पी एम किसान योजनेअंतर्गत देशभरातील लाखो शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. पी एम किसान ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आले आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपुर, उत्तर प्रदेश येथे सुरु करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशातील सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वर्षाला 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.

ही मदत शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात जमा केली जाते. माहितीनुसार या योजनेसाठी एका वर्षाला सुमारे 75,000 कोटी रुपये खर्च केंद्र सरकार करत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 12 हप्ते देण्यात आले आहेत. आता सर्व शेतकरी 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.PM kisan Yojna

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत माहितीनुसार, पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता हा या महिन्याच्या म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या शेवटी येऊ शकतो. परंतु, या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. याची यादी सरकारकडून प्रकाशित करण्यात आली आहे. यादीत तुमचे नाव पाहायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे नाव पाहू शकता.

👇👇👇👇👇

येथे क्लिक करुन यादीत नाव पहा

पी एम किसान योजनेची उद्दिष्टे कोणती आहेत हे आपण खालील प्रमाणे पाहूयात,

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी ही योजना केंद्र सरकारची केंद्रीय शेत्र योजना म्हणून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनेक लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर विविध निविष्ठा खरेदी करण्याच्या आर्थिक गरजा शेतकऱ्याच्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पी एम किसान योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीला या योजनेचा लाभ मिळत होता. त्या शेतकऱ्याला आता काही कारणास्तव या योजनेचा लाभ मिळत नाही. परंतु जे शेतकरी या योजनेच्या अटी व पात्रतेत परिपूर्ण आहेत. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा नक्की मिळतो.

ही योजना फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आणि दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गोरगरीब शेतकऱ्याला 6000 हजार रुपयाचा मोठा दिलासा मिळतो. आत्ताच या योजनेमध्ये सर्वात मोठी अट ठेवण्यात आली होती. ती अट म्हणजे `ई-केवायसी’ होय.

ज्या शेतकऱ्यांनी आपली ‘ई-केवायसी’ पूर्ण केली अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. यामागील कारण म्हणजेच एम किसान योजना मध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे सरकारने ही मोठी अट ठेवण्यात आले आहे. या अटीमुळे अनेक शेतकरी अपात्र ठरले.PM kisan Yojna

Leave a Comment