Karaj mafi Yojana yadi: शासनाच्या नवीन कर्जमाफीची गाव निहाय यादी जाहीर

Karaj mafi Yojana yadi

Karaj mafi Yojana yadi: भारतातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन नवनवीन योजना राबवत आहेत. तरीदेखील शेतकरी काही दिवसापूर्वी आर्थिक संकटात सापडत आहेत. कारण शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेले सहकारी बँकेचे किंवा सावकारांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले आहे. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

Land records: जमीन आपली आहे यासाठी हे पुरावे आपल्यापाशी नक्की असावेत

Land records

Land records: नमस्कार मित्रांनो, आपण दररोज या ‘नवीन योजना` पोर्टलवर नवनवीन बाजारभाव, शेती योजना, सरकारच्या नवनवीन योजना तसेच नोकरी अपडेट पाहत असतो. आज आपण शेतीविषयक महत्त्वाची माहिती या बातमीत पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, ही बातमी तुमच्यासाठी खूपच फायद्याची ठरू शकते यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. जमीन कोणाची आहे ही माहीत असणे खूप गरजेचे … Read more

Business Idea: रेशीम शेती करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपयांची एकरी कर्ज मर्यादा

Business Idea

Business Idea: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या बातमीमध्ये रेशम शेतीसाठी एकरी 1 लाखाचे कर्ज मर्यादा मिळणार. शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. शेती करण्यासाठी अनेक पद्धती असतात. विविध पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकरी कर्ज घेतात. आपण आता अशाच एका शेती पद्धती बदल जाणून घेणार आहोत. ती शेती म्हणजे रेशम शेती. रेशीम ची शेती अनेक … Read more

Yojana lahan mulansathi: लहान मुलांना मिळणार या योजनेअंतर्गत दर महिन्याला 2500 रुपये! असा करा अर्ज

Yojana lahan mulansathi

Yojana lahan mulansathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात पाहणार आहोत की, शासन नवीन योजना सर्वांसाठी राबवत आहेत. लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सरकार योजना राबवत आहे. त्या योजनेंपैकी आणखीन एक योजना म्हणजे बाल संगोपन योजना ही योजना सरकार बालकांसाठी खास नवीन योजना राबवण्यात येणार आहे. बाल संगोपन या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना सहारा आणि त्यांचे … Read more

Password Update: पासपोर्ट काढणे आता आणखीन सोपे झाले, फक्त 7 दिवसात पासपोर्ट तुमच्या घरी येईल

Password Update

Password Update: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये पाहणार आहोत की पासपोर्ट लवकरात लवकर कसा आपल्या घरी येणार आहे. आता काळ हा बदलत चालला आहे. म्हणून बदलत्या काळामध्ये कुणालाही वाटते परदेशात फिरण्यासाठी जावे किंवा शिक्षण घेण्यासाठी जावे. परंतु प्रदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढायलाच तीन-चार महिने लागायचे परंतु आता पासपोर्ट सात दिवसांमध्ये आपल्या घरी पोहोच होते. पासपोर्ट … Read more

Government Yojana: शासन आता 40 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना धान्य देण्याऐवजी प्रत्येकी 10 हजार रुपये देणार

Government Yojana

Government Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की चाळीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांना धान्य एवजी दहा हजार रुपये देण्यात येणार आहे. हे दहा हजार रुपये 14 जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कारण स्वस्त दरात धान्य देण्याची जी योजना लागण्यात येत होती ती योजना रद्द करण्यात आली होती. म्हणून, लाभार्थ्यांना बँक खाते … Read more

Shahu Maharaj Information: थोरले शाहू महाराज यांचे जीवन चरित्र

Shahu Maharaj Information

Shahu Maharaj Information: (जन्म: १८ मे १६८२ – सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे पुत्र होते. तो जन्मापासून मंगोल सम्राट औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाला तो खूप प्रिय असला तरी त्याच्यात शौर्याचे गुण निर्माण होऊ नयेत याची काळजी बादशहाने घेतली. शिवाजीपुत्र राजाराम याच्या मृत्यूनंतर राणी ताराबाईने राज्यकारभार सुरू केला. तिच्याशी … Read more

Poultry farming 2023: कुक्कुटपालन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा अनुदान कसा करा अर्ज

Poultry farming 2023

Poultry farming 2023: नमस्कार मित्रांनो, सर्वात सुरुवातीला तुमचे नवीन योजना या पोर्टलवर मनापासून स्वागत. आपण दररोज या न्यूज पोर्टलवर केंद्र सरकार तसेच राज्य सरकार त्याचबरोबर नवनवीन पिकाचे बाजार भाव पाहत असतो. त्याचबरोबर या माहितीचा उपयोग अनेक शेतकऱ्यांना देखील होतो. सध्या महाराष्ट्र राज्यात कुक्कुटपालन योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. … Read more

Nuksan Bharpi: या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई लगेच पहा यादीत तुमचे नाव आहे का नाही

Nuksan Bharpi

Nuksan Bharpi: सर्व शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळत असते. हे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नुकसान झाले याचा दावा म्हणजेच अर्ज करावा लागतो त्याचबरोबर एपीक पाहणी देखील शेतकऱ्यांना करावी लागते. अशा विविध प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केल्यानंतर सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाते. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतात त्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान खात्यात दिले … Read more

crop Insurance: शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचा पिक विमा आला नाही त्यांनी लगेच मोबाईलवर चेक करा का पिक विमा आला नाही?

crop Insurance

crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत आहे. त्याचबरोबर पहिल्यांदी या योजना शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ मिळत होता. परंतु आता डिजिटल इंडिया मोदी सरकार बनवणार आहे यामुळे मोदी सरकारने सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा जास्त वेळही जात नाही आणि पैशांची देखील … Read more